मुंबई, दि. २९ : कोकणातील खारभूमीचे संरक्षण आणि शेतीयोग्य क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठे यश मिळाले असून, मार्च २०२६ पर्यंत २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुन्हा लागवडीयोग्य करण्यात आले आहे, अशी माहिती मंत... Read more
मालवण (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांमध्ये किनारपट्टी भागात व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या पदार्थाच्या कथित तस्करीवरून स्थानिक मच्छिमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अ... Read more
५ विद्यार्थ्यांना ‘गोल्डन कॅटेगरी’त शिष्यवृत्ती; ४८ विद्यार्थी ‘सिल्वर कॅटेगरी’त गुणवंत मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षेत सिंधुदुर... Read more
वटवृक्ष पूजनासह वृक्षारोपण; विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ मालवण, प्रतिनिधी :वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम उत्साह... Read more
छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे राजे नव्हते, तर भारतीय समाजजीवनाला समतेची नवी जाणीव करून देणारे युगद्रष्टे समाजसुधारक होते. समतेचे तत्त्व केवळ विचारांत नव्हे, तर शासनव्यवहारातही उतरविणारे शाहू महाराज आधुनिक भारताच्या सामाजिक लोकशाहीचे... Read more
ओरोस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी जिल्हा कार्यकारिणी तसेच आठही तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या ओरोस येथे जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी... Read more
मुंबई : राज्यातील मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना तसेच पावसाळ्यातील खराब हवामानात मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात य... Read more
राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँ... Read more
राजापूर | प्रतिनिधी राजापूर तालुक्यात शाश्वत कोकण परिषदेची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. बारसु, देवगड आणि पूर्णगड परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, बागायतदार, विद्या... Read more
मालवण | प्रतिनिधी मालवण शहरातील गवंडीवाडा प्रभागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून बंदिस्त पाईप गटारामुळे पाणी ओसंडून वाहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा ल... Read more