मालवण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या काळात मालवण तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत न राहिल्यास महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण यांनी दिला. मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यातील वीजपुरवठा, भूमिगत वीजवा... Read more
नवी दिल्ली : भारतामध्ये होणारी जनगणना २०२७ सामाजिक आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच नियमित जनगणनेत सर्व जातींची माहिती नोंदवली जाणार आहे. मात्र, नागरिकांनी सांगितलेले जातनाव नेमके कोणत्या जात, उपजात किंव... Read more
मुंबई, दि. १४ : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने धोरण निश्चित केले आहे. या अन... Read more
मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ गावातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी गावाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह केलेल्या या पाहणी दौऱ्यात रस्ते, स्मशानभूमी,... Read more
मालवण : (प्रतिनिधी) भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालवण नगरपरिषदेतर्फे विविध देशभक्तीपर व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून याच अनुषंगाने... Read more
स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि ‘हर घर तिरंगा’चा संदेश देत जनजागृती रॅली मालवण (प्रतिनिधी) :स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्य... Read more
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षी भेडसावणारा रेल्वे तिकिटांचा तुटवडा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणी प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. शनि... Read more
मालवण : वराड, ता. मालवण येथील सुकन्या आणि मुंबईतील बोरीवली येथे वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यगुरू सौ. शुभदा मनोहर वराडकर यांच्या प्रदीर्घ व समर्पित कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा २०२४-... Read more
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमिनीचे दावे आणि महसुली वाद जलदगतीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभिय... Read more
कुडाळ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. श्री देव भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली बाजारपेठ मार्गे संत राऊळ महाराज महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली. हातात... Read more