आराध्य व लेईशाने मिळविले प्रत्येकी २४२ गुण; जिल्हा गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी मालवण, दि. १६ : शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीने प्रत्येकी २४२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोळंब-कातवड शाळेचे मुख्याध्यापक नारायण केशव प... Read more
आश्वासनानंतर सुमारे पाच तासांनी कामगार कामावर हजर मालवण, दि. १६ : सणासुदीच्या काळात एक महिन्याचा पगार थकीत राहिल्याने मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आज सकाळी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. प्रशासनाला पूर्वसूचना न देता सकाळी सात वा... Read more
रानभाज्यांचे संवर्धन काळाची गरज; नव्या पिढीला त्यांची ओळख करून देण्याचे आवाहन मालवण, दि. १६ : निसर्गाने आपल्याला मोफत दिलेला आणि औषधी गुणांनी समृद्ध असलेला मोठा खजिना म्हणजे रानभाज्या. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्... Read more
मुंबई, दि. १६ : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश... Read more
मुंबई, दि. १६ : महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राज्यभरात दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. महस... Read more
खंडपीठाच्या जागेसाठी ७५ एकर जमीनीचा सातबारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सुपूर्द कोल्हापूर, दि. १६ : कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण स... Read more
१५ ते ३० वर्षांच्या युवक-युवतींना सहभागी होता येणार; जिल्हास्तरीय विजेत्यांना २५, १५ आणि १० हजारांची बक्षिसे मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्... Read more
स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची पायाभरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण योगदान : संग्राम कासले
कुणकवळे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प संपन्न मालवण, दि. १६ : भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही भारताची घटनात्मक रचना करण्य... Read more
मालवण, दि. १६ : मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळातील प्रलंबित आणि रखडलेल्या कामांचा द... Read more
सिंधुदुर्ग : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील ओसरगाव टोल प्लाझावर उद्या, 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून टोलवसुली सुरू होणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्ग... Read more