‘क्लायमेट संवाद’ कार्यक्रमात स्थानिक ज्ञानाचा धोरणनिर्मितीत वापर करण्याची मागणी मालवण : हवामान बदलाचा परिणाम केवळ पर्यावरणावर होत नसून, त्याचा थेट परिणाम किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या उपजीविकेवर आणि आरोग्यावरही होत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभू... Read more
मालवण : पोलीस दलात तब्बल ३५ वर्षे शिस्तबद्ध, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या मालवण तालुक्यातील डांगमोडे गावचे सुपुत्र आणि बृहन्मुंबई गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दीपक अनंत ठाकूर यांना यंदा दुहेरी सन्मान मिळाला आहे.... Read more
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत एसटी प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) स्मार्ट कार्ड प्रणाली अध... Read more
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी शाळेतच पोषण आहार शिजवून देणाऱ्या शाळांवर आता अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अशा शाळांना आठवडाभरात अन्न परवाना घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच, म... Read more
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या महत्त्वाकां... Read more
मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल 2.08 कोटी मतदारांची नावे 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या विशेष सघन मतदारयादी पुनरिक्षणाच्या (SIR) प्रारूप मतदारयादीत समाविष्ट नसण्याची शक्यता आहे. मात्र, ही नावे कायमस्वरूपी मतदारयादीतून वगळण्यात आलेली नाहीत, असे निव... Read more
भरती प्रक्रिया आरक्षण नियमांनुसारच, शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण मुंबई, दि. १८: पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याच्या काही प्रसारमाध्यमांमधून व्यक्त करण्यात येत असलेल्या दाव्यांबाब... Read more
मुंबई, दि. १९ ऑगस्ट २०२६ : राज्यातील सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले असून, सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा... Read more
मुंबई : राज्यातील शिक्षकभरतीची प्रक्रिया अद्ययावत बिंदुनामावली, आरक्षणाचे नियम आणि शासनाच्या विद्यमान तरतुदींनुसारच राबवली जात असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षकभरती प्रक्रियेत कोणत्... Read more
शिरोडा वेळागर पर्यटन विकासाला मिळणार मोठी चालना; IHCL, जमीनमालक संस्था आणि MTDCमध्ये त्रिपक्षीय करार
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय करार आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL), शिरोडा वेळागर जमीन माल... Read more