उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या काळात जनावरांमध्ये उष्माघात, पाण्याची कमतरता, पचनाचे विकार यांसह विषबाधेच्या घटनाही वाढताना दिसतात. विषबाधा ही गंभीर समस्या अ... Read more
मुंबई, दि. ११ : देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रि... Read more
रायगड-अलिबाग, : रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. सी. डी. देशमुख सभागृह, रोहा येथे आयोजित क... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बा... Read more
राज्यातील सर्व धर्मीर्यांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ” राबविण्याचे घोषित केले आहे. बौध्द धर्मातील चार प्रमुख पवित्र... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळ संचालित लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळा या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून सानिका सुनील तोंडवळकर ही ८८. ८० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे. या परीक्षेत २० विद्या... Read more
मालवण दि प्रतिनिधी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैभव... Read more
मालवण (प्रतिनिधी) गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील विविध समस्या या विषयावर हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आणि उपयोगी ठरेल, असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला तसेच समाजाच्या सद्यस्थितीतील अडीअडचणी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी... Read more
मालवण दि (प्रतिनिधी) आचरा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून घरांचे व दुकान गाळ्यांचे मोठ्या प्रमाणा... Read more
कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या संस्थेच्या कार्यामुळे ठाकर संस्कृती टिकून असून पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जगभरात पोहोचली आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मा. श्रीम तृप्ती धोडमिसे यांनी काढले. विश्राम ठ... Read more