मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६४ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदि... Read more
मालवण (प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हे युडीआयडी कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणेही अनि... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरालगत असणाऱ्या वायरी येथील रिसॉर्ट मधील छोट्या स्विमिंग पूल मध्ये उंचावरून उडी मारल्याने श्रेणीक मिलिंद टाकळे (रा. इस्लामपूर ता. कागल, जि. कोल्हापूर) या २५ वर्षीय युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्य... Read more
पोईप : (वार्ताहर) मसुरे येथील माता काशीबाई महादेव मेमोरियल चारिटेबल ट्रस्ट आणि भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे परिसरातील शाळांमधील इयत्ता दहावी मध्ये एक ते तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव तसेच व... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी योग दिनाचे महत्त्व... Read more
मालवण : मालवण आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या पाच नव्या एसटी बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा क... Read more
मुंबई, दि. 21 : शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजन... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मालवण मधील योगज्योती योगा ग्रुपच्या सौ दीपा वनकुद्रे, कुमारी पूजा वनकुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके केली. यावेळी दीपा वन... Read more
मुंबई, दि. २१ : कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूम... Read more
मालवण (प्रतिनिधी) विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती?, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी ह... Read more