मुंबई, दि. १० : सध्या विविध लोककलांचे महोत्सव सुरु असून यापुढील काळात राज्याच्या सर्व विभागात भव्य स्वरुपात लोककला महोत्सव आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आश... Read more
मुंबई फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि वयाच्या दाव्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अनेक मद्य उत्पादकांवर कारवाईचा... Read more
१२ सागरी मैलांच्या हद्दीत मासेमारीस मनाई; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मालवण | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, माशांच्या विविध प्रजातींचे प... Read more
मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री... Read more
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. मात्र इंद्रायणी नद... Read more
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) सक्रिय असून, मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली... Read more
५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अ... Read more
राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण... Read more
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आल... Read more
मुंबई, दि. 21 : शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना... Read more