छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने समृद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील नांदोस गावात ऐतिहासिक गढीच्या पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ ७ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षे ग्रामस्थांनी स्वतःच्या कष्टामधून संवर्धन केलेल्या या गढी... Read more
कांदळगाव–कातवड (प्रतिनिधी) : कांदळगाव–कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवालय सभागृहाचा १७ वा वर्धापन दिन आणि हरीनाम सप्ताह यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. ग्रामस्थां... Read more
१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नये
येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टिकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. सन २०२१ पास... Read more
सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज मसुरे येथील प्राचीन भरतगड किल्ल्याची पाहणी केली. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या... Read more
अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड, नाधवडे वैभववाडी यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन व लोगो अनावरण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गुळ... Read more
नांदोस येथील शिवकालीन गढीवरील पुरातत्त्वीय उत्खनन कार्याचा शुभारंभ आज भव्य सोहळ्यात झाला. मालवणच्या समृद्ध वारशाच्या नकाशावर नवी, अभिमानाची नोंद करणारा हा क्षण गावकऱ्यांसह सर्व शिवप्रेमींसाठी भावनिक ठरला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ मा. सा... Read more
वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाजमंदिरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते... Read more
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवणमध्ये आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फुले–शाहू–आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने हा कार्यक्रम दि. ६ डिसेंबर रोजी पार पडणार असून वि... Read more
‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी खारघर, नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या का... Read more
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील सामान्य माणसाचा आवाज बनलेल्या आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना धारदारपणे व निःपक्षपातीपणे पुढे आणणाऱ्या कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे. कोकणाच्या अस्मितेची... Read more