मुंबई : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक–युवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्... Read more
धर्म, सत्य, सहिष्णुता आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे... Read more
सिंधुदुर्गनगरी | निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्य... Read more
मालवण | प्रतिनिधी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या वतीने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. २७ फेब्रुव... Read more
मालवण | प्रतिनिधी सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ येथे गणितीय पतंग महोत्सव हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद... Read more
मालवण | प्रतिनिधी देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमसंस्कार, परस्पर आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील घटकांच्या... Read more
महाराष्ट्राच्या राजकारणात “राज्याचा कौल” आणि “मुंबईचा कौल” यामध्ये फरक असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने १४ टक्क्यांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत सत्ता काबीज केली, मात्र २०२६ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत... Read more
महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांच्या प्राथमिक निकालांनुसार AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाने ९५ जागा जिंकत राज्याच्या शहरी राजकारणात आपली ठोस उपस्थिती नोंदवली आहे. काही ठिकाणी अंतिम निकाल बाकी असल्याने हा आकडा ९५ ते ११० च्... Read more
मुंबई (प्रतिनिधी) —मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत मुंबईवरील सत्ता कायम राखली आहे. २२८ सदस्यांच्या सभागृहात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर... Read more
मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार पण शिवसेना आणि अजितदादांच्या तीन जागांच्या किंगमेकरपणाचे श्रेय देऊनच.. तर मराठी मतदारांनी आम्ही ठाकरेंसोबत असा स्पष्ट कल देत लालबाग परळ शिवडी भांडुपसारखे कोकणी मराठी मतांचे बालेकिल्ले अधिक घट्टपणे राहीले हे... Read more