मुंबई | विद्यार्थ्यांच्या अबॅकस व मानसिक गणितातील असामान्य कौशल्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ देणारी BrainBuild Abacus & Mental Maths – BATTLE OF CHAMPIONS 2025 ही भव्य स्पर्धा 21 डिसेंबर 2025 रोजी मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे मोठ्या उत्सा... Read more
मालवण (प्रतिनिधी) –“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी… जय शिवाजी”, “धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा विजय असो”, “खासदार नारायणराव राणे यांचा विजय असो”, “एकनाथ शिंदे यांचा विजय अस... Read more
मालवण (प्रतिनिधी) –मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या उपक्रमशील प्रशालेने विद्यार्थ्यांना कांदळवनाचे शास्त्रीय व पर्यावरणीय महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने आचरे गावातील जामडूल या छुप्या बेटाच्या खाडी परिसरात कां... Read more
मुंबई प्रतिनिधीगाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने राबवता यावीत, यासाठी राज्य सरकारने जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या... Read more
मुंबई दिनाक – २४ जानेवारी २०२६ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२४ डिसेंबर २०२५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरपालिका आणि नगरपंचायत प्रशासनात मोठा बदल करणारा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषदा,... Read more
मालवण | दिनांक २४ जानेवारी २०२५ मालवण नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाटकर यांचे नाव प्रबळ मानले जात आहे, ते केवळ संख्याबळामुळे नव्हे तर त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या नात्यामुळे. शिवसेनेसाठी, मालवण शहरासाठी आणि प्रत्... Read more
वेंगुर्ला प्रतिनिधी :भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. य... Read more
बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच गुरुवार, दि.२५ डिसेंबर रोजी व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज आहे. विमानतळ प्राधिकरणाने ऑपरेशनल रेडीनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षभरात अनेक वेळा लाईव्ह ऑपरेशनल ट्राय... Read more
मुंबई महानगरपालिका (BMC) ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर राजकीय ताकदीचे केंद्र, सत्तेची चावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानली जाते. भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महानगरपालिका असलेल्या मुंबई मनपेसाठी १५ जानेवारी २०२६... Read more
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. अनेक वर्षांच्या राजकीय कटुतेनंतर ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक भावनिक लाट उसळली. “ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा” असा सूर माध्यमांत, सोशल मीडियात आणि कार्यकर्त्यांच्या भाषणांत ऐकू येऊ ला... Read more